पोस्ट्स

“ त्या चार चौघी "

इमेज
  “ त्या चार चौघी  " आपल्याकडे एखादी कला अवगत असेल तर ती दुसऱ्यांना शिकवायची त्याचा त्या कलेचा प्रसार करायचा. ह्या मधला आनंद काहीसा निरळा असतो. तसेच काहीस घडलं   त्यांचा बाबतीत. मध्यप्रदेश इंदोर मध्ये राहणाचा त्या   चार चौघी . मनात   आलं आणि त्यांनी ते करून दाखवलं   माधवी कुलकर्णी शुभा वैद्य, श्वेता   अनुग्रह आणि राणदीप सरदाना (मुळच्या   पंजाब प्रांता मधील, पण गेल्या कैक वर्षापासून इंदोर मध्ये स्थानिक). शिक्षक पाहिजेत, इथे येऊन काहीतरी शिकवा. तुमच्या रेग्युलर रुटीन मधून बाहेर पडून इतरानही आपल्यात सामील करून घ्या,  कल्याण आश्रम च्या वतीने एका कॅम्पच्या - उद्देशाने ज्वेलरी मेकिंग, छत्र्‍या पेंटिंग, वारली पेंटिंग चे शिबिर घेण्यात आले. खर तर त्या चौधीही कलाकार आहेत. शुभा वैद्य SDPS फॅशन डिझायनिंग कॉलेज   मध्ये   शिक्षिका आहेत. कुलकर्णी टेलरिंग आणि एंब्रोडरी चे काम करतात. श्वेता अनुग्रह पेपर ज्वेलरीचे, ज्वेलरी मेकिंग चे मार्गदर्शन करतात राणदीप सरदाना - रंगोली चित्रांची कला आहे. ईशान्य भारतामध्ये राहाण्याचे निशचित झाले तेव्हा प्रचंड planning आणि paper work च्या जोरावर ६० हजारांची

फक्त आणि फक्त आदिवासी संगीताचा ध्यास ..

इमेज
फक्त आणि फक्त आदिवासी संगीताचा ध्यास ..  एक नाही दोन नाहीतर तब्बल ५०-५५ वाद्य वाजविणारा एक अवलिया. अजून माझी आणि त्याची भेट नाही झाली, पण इंटरनेट च्या महाजाला मध्ये तो मला भेटत गेला. कधी त्या live session मध्ये तर कधी YOU TUBE च्या अनेक व्हीडीओ मधून तो मला दिसत राहिला. आणि मग नंतर त्याच्या माझ्या भ्रमणध्वनीवर गप्पा सुरु झाल्या. दोघांचा विषय एकच असल्यामुळे (अर्थात ईशान्य भारत) गप्पांमधून मला त्याचा प्रवास उलगडत गेला.   नाव – मधुर पडवळ. ध्यास – FOLK MUSIC - आदिवासी लोकसंगीत आत्मसाद करायचे. नवीन संगीत शिकायचे आणि त्या नामशेष होऊ नये म्हणून त्या जतन करून ठेवायचे. स्वतःचे FOLKS – WAGON नावाचे YOU TUBE channel.   गेल्या ६-७ वर्षापासून मधुर ईशान्य भारतमध्ये भ्रमंती करत आहे. तिथले लोकसंगीत शिकायचे आणि त्यांचे ते वाद्य घेऊन यायचे. आदिवासी लोकसंगीत शिकायचे हा एकच ध्यास घेऊन तो परत परत त्या भागात फिरत राहिला. आजच्या दिवशी हा तरुण ईशान्य भारतातले १६ वाद्य वाजवू शकतो. तो सांगत होता कि एका वाद्याची माहिती जाणून घ्यायचीअसेल तर तिथे त्या भागात एका वेळेला १५ – २० दिवस राहावे लागते. तेथील लोकांचा विश्वा
इमेज
 ईशान्येकडील ७ पदभ्रमण/ऑफ बीट ठिकाणे... सौंदर्याने नटलेले, पृथ्वीवरील स्वर्ग जो आपल्याला इथेच भासतो असे ईशान्येकडील ही राज्ये. निसर्गाचे वरदान इथे आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे चमत्कार म्हणूनच निसर्ग माणसाला इथे येण्यासाठी साद घालत असतो. बऱ्याचवेळा म्हटले जाते....७ सिस्टर्स (आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, माणिपूर, मिझोराम, माणिपूर, त्रिपुरा आणि १ ब्रदर - सिक्कीम. अर्थात पूर्वांचल च्या सप्त भगिनी आणि 1 भाऊ   सुरुवात त्या ब्रदर पासूनच करूया. १. नथु ला पास आणि त्सो ल्हामो लेक सिक्किम.        जिथे जाण्यासाठी हवामानाची आणि सरकारी यंत्रणेची, त्याचबरोबर शरीराची स्वास्थ्याची परवानगी घ्यावी लागते. याच्या पलीकडे चीन तिबेट ची सीमारेषा. म्हणूनच सोबत आपले सरकारी ओळखपत्र (govt ID) जवळ ठेवावे लागते. सिक्कीम ची राजधानी गंगटोक पासून ५५ किमी वर असलेले हे ठिकाण नथु ला पास आणि ३५ किमी वर त्सो ल्हामो लेक ४३१० मी. उंचीवर असलेले हे नथु ला पास. आजूबाजूला फक्त बर्फाच्या राशी आणि कायम आकाशातून  भुरभुरणारा बर्फ अंगावर पडत असतो.जसा जसा पुढे जात असतो. सीमेवरील जवानांचे अस्तित्व किती जोखमीचे आहे याची जाणी

पर्यटन एक नशा ... ओळख

इमेज
पर्यटन एक नशा ... ओळख  पर्यटनातून एक सामाजिक बांधिलकी अशी एक संकल्पना मनाशी बाळगून मी पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ५ जून रोजी हिंडाल ,फिराल, पहाल तर शिकाल !! हे ब्रीदवाक्य घेऊन विविध विषयात सुसंपन्न होण्यासाठी आम्ही तंबू ठोकला.. अर्थात डेरा टाकला. म्हणजेच "विविसु डेहरा" ची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेली २४ वर्षे ८ वर्षावरील विद्यार्थीसाठी CAMP MANALI, CAMP NAINITAL चे आयोजन आणि पर्यटन व्यवसायात कार्यरत आहोत रौप्य महोत्सवा कडे वाटचाल करताना जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारु स्वछंद वेगवेगळ्या देशांच्या ... जडन  घडणीची, संकृतीची ओळख होण्यासाठी पर्यटन गप्पांचा कार्यक्रम.   ओळख - ईशान्य भारताची   अर्थात पूर्वांचलाचे अंतरंग उलगडून दाखविणारे प्रदर्शन आणि व्याख्यान    जरा यद् करो करो कुर्बानी या पुस्तकाची निर्मिती  परमवीर चक्र विजेत्याचे शौर्य कथन'करणारे व्याख्यान  त्याचबरोबर वैदिक गणित, गोष्ट एक कार्व्हरची अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आत्तापर्यंत डोंबिवली करांना आणि इतर शहरातील विद्यार्थींना देत आलो. पर्यटन व्यवसाय  सुरु करताना शि

"PARAM VIR CHAKRA" - English

इमेज
"PARAM VIR CHAKRA" "परमवीर चक्र " This is the highest military honor of India, bestowed for incomparable bravery shown during war on Land, Sea or in Air. 21 Param Vir Chakra Awards were given till 1999, out of which 14 were awarded posthumous and 20 out of 21 Awardees were soldiers from the infantry and one belonged to the Indian Air Force. Granediers’ Regiment and Gorkha Rifles each got 3 Param Vir Chakras. Sikh Regiment, Kumaon Regiment, Jammu-Kashmir Rifles and The Poona House each were awarded 2 Param Vir Chakras. Bihar Regiment, Mahar Regiment, Rajput  Regiment,  Rajputana Rifles, Indian Core of Engineers, Jammu-Kashmir Light Infantry and Indian Air Force got one Param  Vir Chakra each.  Among the awardees, Lieutenant Colonel Ardeshir Tarapore was the highest ranking officer. The shipping Corporation of India purchased oil tankers during 1983-86 which were named after the 15 winners of Param Vir Chakra of that time. Param Vir Ch

Borobudur - Indonesia

इमेज
बोरोबुदुर - एक बुद्ध मंदिर इंडोनेशिया जगातील स्थापत्यकलेचा एक आश्चर्यकारिक नमूना म्हणजे हे इंडोनेशियातील बोरोबुदुर - एक बुद्ध मंदिर. इंडोनेशिया तील मध्य जावा भागातील मागेलांग परिसरामध्ये अगदी प्रबंनन या हिंदू मंदिराच्या शेजारीच असलेले जगातील सर्वात मोठे बुद्ध मंदिर - बौद्ध स्तूप आपण  म्हणू शकतो. साधारणपणे ९व्या शतकात इ. स. ८२५ मध्ये शैलेंद्र राजाच्या राजवटीमध्ये बांधलेले हे मंदिर. या मंदिराची मूळ संकल्पना म्हणजे बौद्ध स्थापत्य शास्त्राचा अभ्यास , पूर्वजांची उपासना आणि निर्वाण या जाणिवेचि बौद्ध संकल्पना इंडोनेशिया च्या लेखी काय आहे ह्याचे उत्तम उदहरण म्हणजे हे बुद्ध मंदिर. खरं तर इथे असलेली प्राचीन मंदिरांचा उल्लेख जावनीज् साहित्यानुसार कॅंडी म्हणून केला जातो. पण ज्या वेळेला सर थॉमस रैफल्स - सिंगापुरचे  राष्ट्रपिता  यांनी  जेव्हा इथे भेट दिली आणि त्यांनी एक प्राचीन मंदिरावर पुस्तक लिहिले. आणि ते पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकात त्यांनी ह्या मंदिराबद्दल जो उल्लेख - बोरो म्हणजे प्राचीन आणि बुदुर म्हणजे पवित्र बुद्ध मंदिर असा केला आहे. अशा वरुनच त्याचे नाव बोरोबुदुर पडले. तसे पा

..Jaraa yad Karo Kurbani!! English

इमेज
   Introduction by (Rtd.) Air Marshal Bhushan Gokhale. तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते  मरण                                                                           .... स्वा. विनायक दामोदर सावरकर  Dying for you is Life, Living without you is Death ….. Swa.   Vinayak   Damodar   Savarkar Every member of Indian armed forces faces any foreign invasion with guts without being bothered about his own life. After achieving Independence on 15 th August, 1947 within 10 weeks , Pakistan army intruded into Kashmir and the then king of Kashmir, Maharaja Harisingh signed instrument of joining Indian Republic on 26 th October, 1947. Same night, Indian armed forces launched a successful operation against Pakistani intruders and not only sowed Srinagar from the intruder, but also repulsed them to faraway location. This FIRST INDO-PAK WAR went on till the end of 1948. However, 1/3 portion of the State of   J&K is under control of Pakistan till today. Because